राज्यमंत्री महातेकर म्हणतात, मालाड दुर्घटनेत संरक्षण द्यायचं राहून गेलं
मालाड दुर्घटनेत २२ जणांचा दुर्देवी मृत्यु झालाय तर ७८ जण जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत सरकार हा अपघात, आपत्ती असल्याचं म्हणतंय. राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी मात्र मालाड दुर्घटनेत संरक्षण द्यायचं राहून गेल्यानं ही दुर्घटना घडल्याची कबुलीच दिलीय.