राज ठाकरेंचा द्वेषाचा अजेंडा महाराष्ट्राने का नाकारला?

Update: 2022-05-04 13:36 GMT

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसेचा वाद उकरुन काढत राज्यातील वातावरण राज ठाकरे यांनी तापवले खरे....पण राज्यातील जनतेने त्यांचा हा अजेंडा साफ नाकारला आहे...बुलडाण्यात हिंदू बांधवानी मुस्लिम बांधवांना भोंगा भेट दिला तर राज्यातील उर्वरित भागांमध्येही हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी मनसेला कसे उत्तर दिले ते दाखवणारा रिपोर्ट...


Full View

Tags:    

Similar News