समीर वानखेडेंवरुन लोकसभेत अरविंद सावंत यांचा मोदी सरकारला थेट सवाल?

Update: 2021-12-14 11:30 GMT

अमली पदार्थविरोधी कायद्यात सुधारणा करता, पण या कायद्याचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्याला पाठिशी का घालता, असा सवाल अरविंद सावंत यांनी मोदी सरकारला विचारला आहे. लोकसभेत NDPS कायद्यातील सुधारणा विधेयकावर सोमवारी चर्चा झाली. यावेळी अरविंद सावंत यांनी समीर वानखेडे यांचे नाव न घेता टीका केली. यावेळी सावंत यांनी NDPS कायद्याच्या गैरवापरावरुन NCB आणि सरकारवर जोरदार हल्ला देखील केला.

Tags:    

Similar News