राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला; मात्र देशाच्या आर्थिक राजधानी आदिवासी विद्यार्थ्यांची परवड

Update: 2022-07-25 13:27 GMT

देशाच्या सर्वाच्या घटनात्मक पदावर आदिवासी महीला दौपदी मुर्मू विराजमान होत असताना मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत आदिवासी विद्यार्थांना भरपावसात बेघर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आदिवासी विभागाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या मुंबईतील गोरेगाव येथील वसतीगृह आहे. अचानकपणे इमारत धोक्यात असल्याचे सांगत 150 आदिवासी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. यावेळी प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाा होता. आता या विद्यार्थांना

महीला होस्टेलच्या हॉलमधे नेण्यात येणार आहे. अशा परीस्थितीत आदिवासी विद्यार्थी कसे राहू शकतात. शासन संवेदनहीन झाले आहे का? असा सवाल आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी किरण सोनवणे यांच्याशी केलेल्या चर्चेत उपस्थित केला आहे.

Full View

Tags:    

Similar News