महापालिका निवडणुकांमध्ये भाजपकडून निष्ठावंतांना डावलण्याचे प्रकार सुरूच आहेत. मुंबईत आयारामांना संधी दिल्यानंतर तिथल्या निष्ठावंतांची नाराजी दूर करतांना मुख्यमंत्र्यांची चांगलीच दमछाक होतेय. त्याचा पुढचा अध्याय पुण्यात लिहीला गेलाय.
महापालिका निवडणुकांमध्ये भाजपकडून निष्ठावंतांना डावलण्याचे प्रकार सुरूच आहेत. मुंबईत आयारामांना संधी दिल्यानंतर तिथल्या निष्ठावंतांची नाराजी दूर करतांना मुख्यमंत्र्यांची चांगलीच दमछाक होतेय. त्याचा पुढचा अध्याय पुण्यात लिहीला गेलाय.