रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबाबत बेताल वक्तव्यानंतर आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांनी थेट दानवेंच्या साल्याच गाव गाठलं आणि त्यांची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून पुढे आलेलं हे धक्कादायक वास्तव
रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबाबत बेताल वक्तव्यानंतर आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांनी थेट दानवेंच्या साल्याच गाव गाठलं आणि त्यांची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून पुढे आलेलं हे धक्कादायक वास्तव