रविवारी एका सभेत राष्ट्रीय स्वयंसेक संघ मोहन भागवत यांनी राम मंदिराबाबत आपले मत व्यक्त केले.
तेव्हा ते म्हणाले की, "कारण माहीत नाही. एक तर न्यायालय फार व्यस्त आहे किंवा राम मंदिर त्यांच्यासाठी प्राथमिकता नाही. अशा परिस्थितीत सरकारने विचार करायला हवा की मंदिर बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचा कायदा आणता येईल. पण या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर व्हायला हव्यात."राम मंदिरवर लवकरात लवकर कायदा करायला हवा.