कोकणातील समुद्रकिनारी जेलिफिशचे थैमान, मासेमारी अडकली समस्यांच्या जाळ्यात

कोकणातील नागरिकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र हाच व्यवसाय समस्यांच्या जाळ्यात अडकला आहे. त्यातच जेलिफिशच्या संकटामुळे मच्छिमार त्रस्त झाले आहे. पण या जेलिफिशच्या वाढीची कारणे, जेलिफिशच्या संकटावर उपाय आणि मच्छिमारांसमोर उभे राहिलेले संकट याबाबत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट...;

Update: 2022-05-16 13:39 GMT
0
Tags:    

Similar News