महाराष्ट्र सरकार शिक्षणासाठी करोडो रुपये खर्च करत आहे. तर प्रत्येकाला चांगले शिक्षण देणे. हे सरकारचे कर्तव्य आहे. पण हा खर्च होत असताना काही मुलांना मात्र, त्याचा लाभ मिळताना दिसत नाही. हिंगोली जिल्ह्यात अशी आज शाळा आहे. जी कुडाच्या झोपडीत चालते. 2014 पासून या शाळेला साधी खोली उपलब्ध होऊ शकली नाही.
या शाळेसंदर्भात आम्ही त्याच्याशी संपर्क साधला तर त्यांची उत्तरं देखील थक्क करणारी आहेत. शिक्षण अधिकारी सोनटक्के यांनी तर मला माहिती नाही. असं उत्तरं दिलं तर आता आम्ही एक महिन्यात बांधू असं सांगितलं. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी रुपेश जय वंशी यांनी तर मला माहित नाही. माहिती मागून घेतो असं सांगितलं. पाहा काय आहे. सर्व प्रकरण...