भाजपचा दावा दोनशे पार करू मात्र जमिनीवरचे सत्य आम्हाला माहीत होते -अमोल कोल्हे

Update: 2019-10-31 14:56 GMT

राष्ट्रवादीच्या विजयात महत्त्वाची भूमिका असलेल्या खासदार अमोल कोल्हे हे स्टार प्रचारक होते. स्पष्ट बहुमत मिळण्याचा दावा भाजपाकडून केला जात असताना त्यांचा विजयी रथ १०५ जागांवरच थांबला त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेने आम्हला कौल दिला आहे. राज्यात भाजपबद्दल प्रचंड नाराजी होती ती नाराजी जनतेनी आपल्या मतातून व्यक्त केली.

अजून जर ४-५ दिवस आम्ह्यला मिळाले असते तर अजून चित्र बदलेलं असतं असं मत खासदार अमोल कोल्हे मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी केलेल्या बातचितमध्ये व्यक्त केलं.

Full View

Similar News