महाराष्ट्रातले पोलीस जातीयवादी

Update: 2018-01-19 10:47 GMT

महाराष्ट्रातले पोलीस जातीयवादी, धर्मांध आणि स्त्रीविरोधी आहेत. असा आरोप ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केला आहे.

कोरेगाव-भीमा प्रकरणी रस्त्यावर उतरलेल्या भीमसैनिकांना पोलीसांना जबर मारहाण केली. त्यांना अनेक गुन्ह्यांखाली अटक करण्यात आली. असा आरोप होत आहे. गेले १० ते १५ दिवस हे तरुण तुरुंगात होते.

पोलीसांनी तुरुंगात अतोनात हाल केल्याची कैफियत त्यांनी मॅक्स महाराष्ट्रच्या स्टुडीयो लाईव्हमध्ये निखिल वागळे यांना बोलून दाखवली.

फक्त चेंबूरमध्ये ४०-४५ तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यभरातून असे खोटे गुन्हे दाखल झालेल्यांची संख्या शेकडो आहे.

Similar News