भिमा कोरेगावच्या विजय स्थंभावरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. हे वाद नेमके काय आहेत ? हे जाणुन घेण्यासाठी आमचे प्रतिनीधी किरण सोनवणे यांनी 'भिमा कोरेगाव विजय स्थंभ संरक्षण आणि संवर्धन समितीचे अध्यक्ष दादा भाऊ अभंग' यांच्याशी बातचीत केली आहे. या वेळी दादा भाऊ अभंग यांनी भिमा कोरेगावच्या वादा बद्दल सखोल विश्लेशण केलं. त्या निमीत्ताने विवीध विषय चर्चेला आले.
काय म्हणाले दादा भाऊ अभंग पाहा हा व्हिडीओ...