राज्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आला आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. सोलापूर डेलीचे पत्रकार विजय बाबर यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ला झाल्यानंतर आज अहमदनगर येथील पत्रकार संदीप रोडे यांच्यावर मतदानाचा हक्क बजावायला गेलेले असताना पोलिस निरिक्षकाने काठीने मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात अहमदनगर येथील सर्व पत्रकारांनी वार्तांकन बंद केलं असून या पोलिस निरिक्षकावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे….
(Sudam Deshmukh यांच्या फेसबुक भिंतीवरुन साभार)
पाहा व्हिडीओ
https://youtu.be/od9mevtDD74