नेत्यांचं दैवीकरण करणं हे लोकशाहीसाठी धोकादायक
राजकारणाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत असताना, रोज नवे वाद उकरून काढले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेत्यांचे दैवीकरण लोकशाही पुढील धोका असल्याचं म्हटलं होतं. केतकी प्रकरणाच्या निमित्ताने कायद्याचे विद्यार्थी वैभव चौधरी यांनी हा धोका अधोरेखित केला आहे..;
0