माध्यमांची वाढणारी धर्मांधता म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर प्रश्नचिन्ह?
फक्त विशिष्ट धर्माच्या सणांना स्पेशल ग्राफिक्स सह, नवी वेशभूषा परिधान केलेल्या निवेदकांसह, विशेष कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या वृत्तवाहिन्या धर्मनिरपेक्ष भारतात कोणता आणि कुणाचा अजेंडा राबवू पाहतायत? अल्पसंख्यांक आणि बहुसंख्याकांमधील दरी दिवसेंदिवस का वाढवली जातेय याचा आढावा घेणारा मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी शुभम पाटील यांचा लेख प्रत्येकाने वाचायलाच हवा.;
0