News Update
- दिल्ली पोलिंसांनीच लीक केली, मोहम्मद जुबैर यांची बेल ऑर्डर, वकिलाचा गंभीर आरोप
- नुपूर शर्माचं समर्थन केल्यामुळेच उमेश कोल्हेंची हत्या
- ताजमहल 'मंदिर' नव्हेच : माहितीच्या अधिकारातून मोठा खुलासा
- धोकादायक इमारतीतील रहिवाशांची महापालिकांनी जेवणखाण्याची आणि निवाऱ्याची व्यवस्था करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
- देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळली उध्दव ठाकरे यांची विनंती
- MIM रस्त्यावर, औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराला विरोध
- नुपूर शर्मा यांना दणका, देशाची माफी मागा - सुप्रीम कोर्ट
- आता पुन्हा विधीमंडळाचे विशेष आधिवेशन: विधानसभा अध्यक्ष ठरणार
- ठाकरे सरकारने घेतलेत हे मोठे निर्णय ...
- नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या, व्हिडीओतून पंतप्रधान मोदी यांनाही धमकी

#Agnipath scheme : "मंत्र्यांचा कालावधी ५ ऐवजी १ वर्ष करणार का?"
हरीदास तावरे | 16 Jun 2022 7:46 AM GMT
X
X
केंद्र सरकारने अग्निपथ योजनेअंतर्गत लष्करात ४ वर्ष नोकरीच्या योजनेची घोषणा केली आहे. पण चार वर्षांनंतर यातील मोजक्या तरुणांना नोकरीत घेऊन उर्वरित तरुणांना विशिष्ट रक्कम देऊन परत पाठवले जाणार आहे. या योजनेला आता अनेक स्तरातून विरोध होतो आहे. हा निर्णय़ घेणाऱ्या मंत्रिमंड़ळातील मंत्र्यांचा कालावधी ५ ऐवजी १ वर्ष करणार का, असा सवाल एका संतप्त तरुणाने केला आहे. ४ वर्षांनंतर आम्ही पुन्हा बेकार होणार असू तर उपयोग काय, असा सवालही त्यांनी विचारला आहे. सैन्यात भरती होण्यासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या तरुणांना या निर्णयाबद्दल काय वाटते आहे, हे जाणून घेतले आहे, आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी...
Updated : 2022-06-16T16:28:11+05:30
Tags: agnipath scheme
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire