शेतकरी आत्महत्या का करतो?
बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो याच बीड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आपण पाहिल्या आहेत त्याचबरोबर गेल्या वर्षी म्हणजे 2021 या वर्षी 210 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यापैकी 161 आत्महत्या पात्र ठरल्या आहेत तर 14 आत्महत्या अजूनही त्याचा अहवाल येणे प्रलंबीत आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यात 1 जानेवारी 2022 या काळात एकूण 86 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात या आत्महत्या रोखण्यासाठी शासन व प्रशासन कशा पद्धतीने काम करत आहे व बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या का करतो शेतकऱ्यांनी शेतकऱ्या विषयी दिलेल्या प्रतिक्रिया याविषयीचा महाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट...
हरीदास तावरे | 19 May 2022 8:43 AM IST
X
X
0
Updated : 19 May 2022 8:43 AM IST
Tags: Farmer sucide report Farmer sucide reason #farmer Agriculture problem solution on farmer sucide
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire