Home > मॅक्स किसान > डाळींबाने उध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला अंजिर शेतीने तारले

डाळींबाने उध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला अंजिर शेतीने तारले

डाळींबाने उध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला अंजिर शेतीने तारले
X

सांगोला तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील शिरभावी या गावातील डाळिंबाच्या शेतीने उध्वस्त होत असलेल्या अनिकेत जगदाळे या शेतकऱ्याने अंजीर शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पहा आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी या प्रयोगशील शेतकऱ्याशी केलेली बातचीत….



Updated : 29 Dec 2022 6:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top