डाळींबाने उध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला अंजिर शेतीने तारले
अशोक कांबळे | 29 Dec 2022 6:09 AM GMT
X
X
सांगोला तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील शिरभावी या गावातील डाळिंबाच्या शेतीने उध्वस्त होत असलेल्या अनिकेत जगदाळे या शेतकऱ्याने अंजीर शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पहा आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी या प्रयोगशील शेतकऱ्याशी केलेली बातचीत….
Updated : 29 Dec 2022 6:09 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire