
कन्नड तालुक्यातील चापानेर,रामनगर येथील अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून शेततऱ्यांना तातडीने शासनाने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. प्रथम शेतीच्या नुकसानीचे...
20 Aug 2022 8:24 PM IST

गद्दार जरी बिकाऊ असले तरी जनता प्रामाणिक आहे , आणि त्यांना ठाऊक आहे कोण विकास कामं करतो , खरं बोलतो , आणि कोण खोटं बोलतो ते अशा शब्दात माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर गटावर...
20 Aug 2022 7:38 PM IST

मोसादच्या संचालक पदी पहिल्यांदाच महिलेची निवड, कोण आहे जगातील सर्वात शक्तीशाली स्पाय एजन्सीची नवीन डायरेक्टर जाणून घ्या..मोसाद च्या स्पाय (हेरगीरीच्या) एजन्सीच्या कथा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. त्या...
20 Aug 2022 12:57 PM IST

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानच्या एका नंबरवरून २६/११ प्रमाणे हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर मुंबईतील सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्यात आली आहे. संपूर्ण देशात...
20 Aug 2022 11:16 AM IST

पालघरच्या साधूंच्या हत्याकांडानंतर देवेंद्र फडणवीस तात्कालिन महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक झाले होते. तसेच त्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र त्यानंतर आता त्याच...
20 Aug 2022 8:45 AM IST

देशभर स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना परदेशातही 18 ऑगस्ट रोजी फ्लोरिएड येथे भारत दिन साजरा करण्यात आला. या दिवशी, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पारंपारिक नृत्य सादरीकरण करण्यात आलं. 'आझादी का...
19 Aug 2022 9:07 PM IST

उद्धव ठाकरे कुठे चुकले? शिवसेनेचा दरारा आता आहे का ? संजय राठोड यांना मंत्रिपद का दिले ?ग्राम विकास मंत्रालयात नेमके काय करणार ? पहा ग्रामविकास मंत्रीगिरीश महाजन यांची रोख ठोक मुलखात...
19 Aug 2022 9:04 PM IST








