
राज्यात महाविकास आघाडी सरकार म्हणजेच ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर हिंदुत्वाचा नारा देत शिंदे गटांन भाजप बरोबर युतीचे सरकार आणले. या सरकारने धडाक्यात निर्णय घेत आपल्या कामांची सुरूवात केली. दुसऱ्याच...
23 July 2022 11:35 AM IST

अग्निपथ योजनेवरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. ही योजना चांगली आहे की वाईट याबद्दल सैन्य भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना काय वाटते आहे, सध्या होणारा हिंसाचार त्यांना पटतोय का, योजनेची सर्व...
17 Jun 2022 10:41 PM IST

महागाईचे चटके आता सर्वसामान्यांना चांगलेच बसायला लागले आहेत. गॅसचे दर एक हजार रुपयांच्यावर गेल्याने महिलांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गॅस दर गगनाला भिडल्याने एका वेळेचा स्वयंपाक चुलीवर...
21 May 2022 6:42 PM IST

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून ५ वर्षे पूर्ण करणार का, असा प्रश्न जळगावमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर...
15 April 2022 5:20 PM IST

पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर, त्यामुळे वाढलेली महागाई यामुळे सामान्यांचा संताप होत नाही का, असा प्रश्न आम्ही ज्यावेळी सामान्य नागरिकांना विचारला तेव्हा, राग आला तरी काय करु शकतो अशी हतबल प्रतिक्रिया...
1 April 2022 12:55 PM IST

जळगाव जिल्ह्यातील केळीच्या पट्ट्यात समाजकंटकांनी अक्षरश: हैदोस घातला असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात समाजकंटक केळीच्या बागा कापून टाकत आहेत. आज रविवारी सकाळी अशाच...
28 Feb 2022 12:02 AM IST









