
राज्यात कोरोना संकटामुळे शाळा- कॉलेजेस बंद ठेवण्यात आली होती. पण त्यानंतर कॉलेज सुरू करण्यात आले. पण आदिवासी विद्यार्थ्यांसाठीची वसतीगृह सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे हाल...
26 Feb 2021 12:52 PM IST

जातपंचायतीला मूठमाती देण्याची घोषणा ४ ते ५ वर्षांपूर्वी वैदू समाजाने केली होती. त्यानंतर वैदू समाजातील ही समांतर कायदे यंत्रणा बंद झाली आणि आता तरी काळाच्या ओघात मागास राहिलेल्या समाजाला आधुनिकतेच्या...
19 Feb 2021 3:40 PM IST

महाराष्ट्रात पांच महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत, तसा राजकीय हालचालींना वेग आला , हा आठवडा कल्याण डोंबिवलीत मात्र खळबळ माजविणारा ठरला आहे. मनसे आणि भाजप दोघांनाही अस्वस्थ करणारी घटना घडली ती...
6 Feb 2021 2:39 PM IST

मागासवर्गीयांवर शतकानुशतके झालेला अन्याय दूर करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायदे झाले. या कायद्यांमुळे मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले. पण शिक्षा...
30 Jan 2021 6:02 PM IST

पहिला रुग्ण सापडल्यानंतर अनेकांनी रुग्णवाढीचा वेग मुंब्रा येथे वाढणार असल्याचे आरोप केले होते. मात्र, येथील ज्येष्ठ नगरसेवक शानू पठाण यांनी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या...
16 Jan 2021 3:00 PM IST

महाराष्ट्रात 34 जिल्ह्यातील 14234 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. अंबरनाथ तालुक्यात 27 ग्रामपंचायत निवडणुकीत एका गोरेगाव गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असून 173 जागांच्या...
15 Jan 2021 1:28 PM IST









