मोदीजी, जग प्रश्न करेल त्यांनाही अटक करणार का? डॉ.संग्राम पाटील

Update: 2021-05-16 15:00 GMT

कोरोनोत्तर काळामध्ये जग भारताबद्दल काय विचार करत आहे? मोदींनी खरोखर देशाला गरज असताना जगात कोरोना लसीचे मोफत वाटप केले का? परदेशी नागरिकांचं नेमके यावर मत काय? परदेशामध्ये कोरोना लस मोफत दिली जाते का? मग भारतामध्ये लस पैसे देऊन का विकत घ्यावी लागते? अनिवासी भारतीय आणि गुजरात यांनी देशाच्या नेतृत्वाची भ्रामक प्रतिमा निर्मिती केली होती का? त्यांचा आता भ्रमनिरास झालाय का? पर्सनल विचारणाऱ्या दिल्लीतील युवकांवर दिल्लीमध्ये गुन्हा दाखल होतात? आता असे प्रश्न विचारणारा प्रत्येकावर मोदी गुन्हे दाखल करणार का? करोना नियंत्रण आणि जनतेच्या आरोग्याची जबाबदारी कोणाची? प्रश्न विचारणे हा सजग नागरिकांचा अधिकार असतो का? या सर्व विषयांवर इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी भूमिका मांडली आहे..

Full View

Tags:    

Similar News