राष्ट्रवादी मुळे संभ्रम निर्माण झाला - पृथ्वीराज चव्हाण

Update: 2019-10-18 04:33 GMT

महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणूका सुरु आहेत. कलम 370 वर भाजप नेते चर्चा करताना दिसतात, मात्र, देशाची आर्थिक परिस्थीती, बेरोजगारी या विषयावर भाजपचे नेते बोलताना दिसत नाहीत या संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मॅक्समहाराष्ट्राचे संपादक रविंद्र आंबेकर यांनी मॅक्समहाराष्ट्रच्या ‘टू द पॉईंट’ कार्यक्रमात विशेष मुलाखत घेतली.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी बेरोजगारी, राज्यातील उद्योगधंदे, कलम 370 यासह त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या चौकशा लावल्या का? यावर प्रथमच भाष्य केलं.

‘सत्तेत असताना मी पारदर्शक कारभार केला, चौकशा लावल्या हे म्हणणं चुकीचं आहे. सरकारला समर्थन देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने संभ्रम निर्माण केला.’ असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला पाहा काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण... ‘टू द पॉईन्ट’ मध्ये

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/565999374159873/?t=2

Similar News