इंधनदरवाढ हे वित्त मंत्रालयाचे वैचारीक दारीद्र्य आणि देशद्रोह : भाजपा खासदाराचा घरचा आहेर
रोजच्या इंधनदरवाढीने सर्वसामान्य जनता बेजार झाली असताना महागाईविरोधात आता सत्तेतील भाजपा सरकारमधील खासदारानेच शंख फुंकले आहे. रोजच्या रोज होणारी इंधनदरवाढही अर्थमंत्रालयाच्या वैचारिक दारिद्रयाचा परिणाम असून हा एक प्रकारचा देशद्रोहच असल्याची खरमरीत टिका करत भाजपा खासदारानेच मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.;
0