: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राज्यातील जनतेशी संवाद, मुख्यमंत्री काय बोलणार?
आज राज्याचे मुख्यमंत्री कोरोनाचे संकट, त्याचबरोबर महाराष्ट्रावर आलेल्या जलप्रलयाच्या संकटावर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा नायनाट करण्याबरोबरच राज्यात दरड कोसळण्याच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त करत या संकटावर कायमचा मार्ग काढण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.