गुन्हे किती प्रकारचे असताना फौजदारी गुन्हा दाखल झाल्यावर धांदल उडून जाते, जेव्हा आपल्यावर एखादा गुन्हा दाखल होतो आणि त्यातूनही जर खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर मनस्ताप वेगळाच होतो आणि त्या मनस्तापातून धांदल उडते आणि या खोट्या गुन्ह्यामुळे तुम्हाला अटक होते. ऐका फिनिक्स अकादमीचे नितेश कराळेंचे विश्लेषण...