दलित पँथर ते भीम आर्मी प्रवास किती महत्वाचा आहे. जिथे अन्याय होतो तिथे क्रांती होते. गुलामीची सवय लागलेल्या समाजातून क्रांती होऊ शकत नाही. परीवर्तनासाठी नांदेडमधे पार पडलेल्या दलित पॅंथरच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात आंबेडकरी समाजातील तरुणांना चंद्रशेखर आझाद यांनी केलेलं आवाहन....
आंबेडकरी समाजाने काय केले पाहिजे : चंद्रशेखर आझाद