सत्तेचा पेच: मतदारांची याचिका कशासाठी?

Update: 2022-08-19 15:29 GMT

महाराष्ट्रातील सत्तापेच हा सध्या सुप्रीम कोर्टात आहे. खरी शिवसेना कोणती ? आणि पक्षांतर बंदी कायद्याचा नेमका अर्थ काय ? राज्यपालांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय याबद्दलच्या याचिका सुनावणी साठी आहेत, मात्र यात आता जेष्ठ विचारवंत विश्वभर चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यानी मतदारांच्या वतीने देखील याचिका दाखल केली असून यासंदर्भात adv आसिम सरोदे हे न्यायालयात बाजू मांडणार आहे. ही याचिका नेमकी काय आहे आणि कश्यासाठी याबद्दल ए़ड.असीम सरोदे यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण सोनावणे यानी



Full View

Tags:    

Similar News