सध्या पितृपक्ष सुरू आहे. यामध्ये पितरांसाठी नारायण नागबळी, कालसर्प, त्रिपिंडी शांती करण्यात सांगितले जाते. पण हे सर्व विधी करण्यात काही अर्थ आहे का, या विधींनी काही फायदा होतो का, यावर चर्चा करणारा विशेष कार्यक्रम
सध्या पितृपक्ष सुरू आहे. यामध्ये पितरांसाठी नारायण नागबळी, कालसर्प, त्रिपिंडी शांती करण्यात सांगितले जाते. पण हे सर्व विधी करण्यात काही अर्थ आहे का, या विधींनी काही फायदा होतो का, यावर चर्चा करणारा विशेष कार्यक्रम