बेरोजगारीच्या मुद्द्यावरून श्रीनिवास पाटील यांचे मोदी सरकावर टीकास्र

Update: 2023-02-10 12:18 GMT

राज्यात वाढती बेरोजगारी लक्षात घेता उद्योग वाढीसाठी सरकारने लक्ष द्यावे. तसेच सातारा जिल्ह्यात पर्यटनस्थळं असून त्यांच्या विकासासाठी सरकारने विशेष योजना आणावी, असं मत श्रीनिवास वाटील यांनी व्यक्त केले. 


Full View

Tags:    

Similar News