यवतमाळ जिल्ह्यात कापूस पिकावर किटकनाशकांची फवारणी करताना अनेक शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झालेली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत अशा किटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शक सूचना आज जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र त्या सुचना अद्यापर्यंत शेतक-यांच्या बांधावर पोहोचलेल्या नाहीत.
दरम्यान ज्या कापसाच्या पिकावर फवारनी करताना 19 शेतक-यांचा बळी गेला, अशा कपाशीच्या पिकांमध्ये जाऊन आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी आढावा घेतला आहे.
https://youtu.be/MEgKWoY2vJc