राज्यसभा निवडणूक : नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानासाठी जामीन मिळणार का? उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी
राज्यसभा निवडणूकीत मतदानाला काही तास उरले आहेत. यापार्श्वभुमीवर मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.;
0