‘सरकार आमची चेष्टा करतंय'

Update: 2017-10-24 15:29 GMT

खानदेशातील सर्वात महत्वाचं पीक म्हणजे कापुस. मात्र सरकारने कापसाला योग्य भाव न दिल्याने शेतक-यांचा मालाचा खर्च देखील निघत नाही. आमच्या मालाला भाव न देता ‘सरकार आमची चेष्टा करतंय आहे’ अशा संतप्त भावना मॅक्स महारष्ट्राशी बोलताना शेतक-यांनी व्यक्त केल्या आहेत…पाहा हा व्हिडिओ

Full View

Similar News