कृषी विधेयकांना संपूर्ण देशभरातील शेतकरी संघटना विरोध करत असताना यात हमीभावाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो आहे. शेतकर्यांच्या पिकांना हमीभाव देणं हे विधेयकानुसार का गरजेचे आहे याचं महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट करुन सांगितले आहे प्रज्वला थत्ते यांनी.
-प्रज्वला थत्ते