कांदा निर्यातबंदी करुन सरकारने शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात केला आहे असा आरोप किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे, तसंच सरकारने निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कांदा निर्यातबंदी करुन सरकारने शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात केला आहे असा आरोप किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे, तसंच सरकारने निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.