कांदा निर्यातबंदी- "केंद्राकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात"

Update: 2020-09-16 07:30 GMT

कांदा निर्यातबंदी करुन सरकारने शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात केला आहे असा आरोप किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे, तसंच सरकारने निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Full View

Similar News