जगद्गुरू तुकारामांच्या मार्गावर मोदी आणि भाजपची वाटचाल सुरु आहे का? उल्हास पाटील, गाथा परिवार
जगद्गुरु तुकारामांच्या जीवनात शिळांचे महत्त्व किती? शिळामंदिर कोण उभारतयं? कोणत्या राजकीय पक्षाने अध्यात्मिक आघाडी उघडली? मोदी आणि फडणवीस यांच्या भाषणातील तुकाराम काय सांगतो? वैदिक धर्म आणि भागवत धर्मात फरक काय?हा तुकारामांना हायजॅक करण्याचा प्रयत्न आहे का? संतपरंपरेच्या इमारतीला सुरुंग लावणाऱ्या षड्यंत्राचा मुकाबला कसा करायचा? पहा गाथा परिवाराचे उल्हास पाटील यांचं परखड विश्लेषण..