राज्यपालाचे वक्तव्य मूर्ख आणि बिनडोकपणाचे : डॉ. श्रीमंत कोकाटे

Update: 2022-02-28 14:28 GMT

राज्यपाल कोश्यारी यांचे वक्तव्य हे मूर्ख आणि बिनडोकपणाचे असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. महाराजांची बदनामी हा आरएसएसचा कावा असून त्यांच्या काळ्या टोपीतून हे काळे विचार जन्माला येतात. रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ना कधी भेट झाली ना त्यांनी कधी छत्रपतींना कुठला उपदेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे अवमूल्यन करण्यासाठी हे कारस्थान इथल्या काही लोकांनी रचल्याचे इतिहासाचे अभ्यासक डॉ श्रीमंत कोकाटे यांनी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी किरण सोनवणेंशी साधलेल्या संवादात सांगितले... पहा संपूर्ण मुलाखत


Full View

Tags:    

Similar News