News Update
- ठाकरे सरकारने घेतलेत हे मोठे निर्णय ...
- नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या, व्हिडीओतून पंतप्रधान मोदी यांनाही धमकी
- पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या;मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा
- राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती होणार :गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
- कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांची मदत
- मुंबईतील इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली
- कुर्ला इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, बचाव कार्य सुरूच
- राजकीय सत्तानाट्यात दिवसभरात काय घडले?
- Alt news चे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर यांना अटक
- सांगलीतील 9 जणांची आत्महत्या नव्हे हत्या, गूढ उलगडलं

बोलणारी बाई नाही चालत डोलणारी आणि डौलवणारी बाई पाहिजे - वैशाली येडे
Max Maharashtra | 11 Jan 2019 12:25 PM GMT
X
X
मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियातील महिलेने अर्थात वैशाली येडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वैशाली यांनी भाषण करताना नवरा गेल्यानंतर एका बाईचा प्रवास काय असतो हे आपल्या भाषणातून मांडले आहे. या समाजाला आत्महत्या केलेला शेतकरी दिसतो मात्र त्याच्या पश्चात असलेली बायकोचा खडतर प्रवास नाही दिसत. इथे बोलणारी बाई नाही तर डोलणारी आणि डौलवणाराी बाई पाहिजे. मी विधवा नाही , आम्ही विधवा नाही आम्ही तर एकल महिला आहोत. हा समाज विधवा झाला आहे. तसेच एकटी बाई सर्वांना संधी सारखी वाटते अशा शब्दात वैशाली येडे यांनी भाषण केले.
पाहा हा व्हिडिओ काय म्हणाल्या वैशाली येडे
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2260128640931222/
Updated : 11 Jan 2019 12:25 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire