News Update
- मुंबईतील आगीच सत्र कायम, नामांकित मॉल मध्ये लागली आग
- वारकऱ्यांच्या मदतीला धावले 'एकनाथ'
- आश्रमशाळेतच विद्यार्थीनीची आत्महत्या
- अमरावतीच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे मतदारसंघात मॅरेथॉन दौरे....
- 'सरळवास्तू'च्या चंद्रशेखर गुरुजींची निर्घृण हत्या
- मुंबई पाऊस आणि आदित्य ठाकरे म्हणाले करून दाखवलं
- मुंबईला पुढचे चार दिवस ऑरेंज अलर्ट
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक
- लीना मणीमेकल 'काली' पोस्टरमुळे वादाच्या भोवऱ्यात, युपी आणि दिल्ल्लीतून FIR दाखल
- सर्वोच्च न्यायालयांच्या ताशेऱ्यांवर माजी न्यायाधीश, माजी अधिकाऱ्यांचं पत्र

आरक्षणाचं श्रेय मराठा समाजाच्या आंदोलकांचं - विजय वडेट्टीवार
Max Maharashtra | 27 Jun 2019 3:22 PM GMT
X
X
मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयानं वैध ठरवलं आहे. त्यामुळं हा विजय फडणवीस सरकारचा नसून मराठा समाजातील ज्या तरूणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं हा त्या आंदोलक तरूणांचा विजय असल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. धनगर समाजाला आरक्षण का दिलं नाही, असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय.
Updated : 27 Jun 2019 3:22 PM GMT
Tags: maratha arkashan
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire