News Update
- मुंबईतील आगीच सत्र कायम, नामांकित मॉल मध्ये लागली आग
- वारकऱ्यांच्या मदतीला धावले 'एकनाथ'
- आश्रमशाळेतच विद्यार्थीनीची आत्महत्या
- अमरावतीच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे मतदारसंघात मॅरेथॉन दौरे....
- 'सरळवास्तू'च्या चंद्रशेखर गुरुजींची निर्घृण हत्या
- मुंबई पाऊस आणि आदित्य ठाकरे म्हणाले करून दाखवलं
- मुंबईला पुढचे चार दिवस ऑरेंज अलर्ट
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक
- लीना मणीमेकल 'काली' पोस्टरमुळे वादाच्या भोवऱ्यात, युपी आणि दिल्ल्लीतून FIR दाखल
- सर्वोच्च न्यायालयांच्या ताशेऱ्यांवर माजी न्यायाधीश, माजी अधिकाऱ्यांचं पत्र

विधानपरिषदेत माथाडी कामगारांच्या घरा बद्दल चर्चा
Max Maharashtra | 19 July 2018 12:24 PM GMT
X
X
१५ वर्षे पूर्वी नंदुरबार येथे माथाडी कामगार कायदा स्वीकारला. कष्टकऱ्याना कमीत कमीत मोबदला दिला पाहिजे. आज नंदुरबार जरी लहान बाजार पेठ असली तरी उत्तर भारतातही स्वरवात मोठी बाजार पेठ आमची होती ,रोज कोठ्यावधी माल आमचा कडे येत होता. १० वर्ष पूर्वी एवढे मोर्चे झाले पण दुर्दवाने आज आमची बाजार पेठ नष्ट झाली .पण आज आमचं उत्पादन ५०% आहे .याच सगळं यश कामगारांना आहे. जेव्हा पण कामगारांचे प्रश्न येतात त्या साठी कोणी तरी सक्षम हवा ही काळाची गरज आहे .
Updated : 19 July 2018 12:24 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire