Home > Top News > महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्तीचं संकट?

महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्तीचं संकट?

नेहमीच दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या महाराष्ट्राला यंदा अतिवृष्टीनं बेजार केलं. जलै आणि सप्टेबरमधील अतिवृष्टीनं ५० लाख हेक्टरवरील पिकांचा सत्यानाश केला. निकषाप्रमाणं मदत झाली असली तरी भरपाई झाली नाही. दुष्काळ, वादळ,गारपीट, आणि अतिवृष्टी संकटाच्या मगरमिठीत सापडलेल्या महाराष्ट्राची शेती संकटात आहे? या संकटामुळं जमीनी नापिक होतायतं का? वातावरण बदलाच्या संकटाशी कसा मुकाबला करता येईल? नियोजनाच्या पातळीवर नेमकं काय करायला हवं? सगळ्यांचा आढावा घेणारा रिपोर्ट ...

महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्तीचं संकट?
X

नेहमीच दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या महाराष्ट्राला यंदा अतिवृष्टीनं बेजार केलं. जलै आणि सप्टेबरमधील अतिवृष्टीनं ५० लाख हेक्टरवरील पिकांचा सत्यानाश केला. निकषाप्रमाणं मदत झाली असली तरी भरपाई झाली नाही. दुष्काळ, वादळ,गारपीट, आणि अतिवृष्टी संकटाच्या मगरमिठीत सापडलेल्या महाराष्ट्राची शेती संकटात आहे? या संकटामुळं जमीनी नापिक होतायतं का? वातावरण बदलाच्या संकटाशी कसा मुकाबला करता येईल? नियोजनाच्या पातळीवर नेमकं काय करायला हवं? सगळ्यांचा आढावा घेणारा रिपोर्ट ...

Updated : 8 Oct 2021 11:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top