Home > News Update > लातूरच्या शेतकऱ्यांच्या काय आहेत समस्या ?

लातूरच्या शेतकऱ्यांच्या काय आहेत समस्या ?

लातूरच्या शेतकऱ्यांच्या काय आहेत समस्या ?
X

लोकप्रतिनिधी मतदानाच्या वेळी मतं मागावया तेवढेच येतात. शेतकऱ्यांच्या येणाऱ्या अडचणी काही सोडवत नाहीत. सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व साहित्यावर जीएसटी लावल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. एखादा खासदार किंवा आमदार शेतकऱ्यांना काय हवं आहे ? हे कधीच विचारत नाही. या सरकारने शेतकऱ्याची चेष्टा लावली काय ? अशा पद्धतीचा जाब आता शेतकरी या पुढाऱ्यांना विचारत आहे. जनतेच्या जाहिरानाम्यातून लातूरच्या शेतकऱ्यांचा आढावा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी वैजीनाथ कांबळे यांनी घेतला आहे.

Updated : 24 March 2024 10:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top