West Bengal: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कॉंग्रेसची मागणी
पश्चिम बंगालमध्ये बीरभूम येथे झालेल्या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. त्यापार्श्वभुमीवर पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 24 March 2022 2:56 PM IST
X
X
0
Updated : 24 March 2022 2:56 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire