तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, भिडेला बंदिस्त करणे गरजेचं - यशोमती ठाकूर
कृष्णा कोलापटे | 13 Aug 2023 6:23 AM GMT
X
X
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे भगवा रॅली संपूर्ण राज्यात काढणार आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या अवचित्य त्यावर भगवा रॅली काढत असल्याने राज्यातून त्याला विरोध होत आहे. यावर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली.
आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की "तिरंगा महत्त्वाचा आहे. तिरंगा देशाचा झेंडा आहे, देशाचा अभिमान आहे. तिरंग्याचा अपमान कोणीही सहन करणार नाही. संभाजी भिडेंना बंदिस्त करणे अतिशय गरजेचे आहे. असं मतं आमदार ठाकूर यांनी व्यक्त केल आहे.
Updated : 13 Aug 2023 7:47 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire