Home > Max Political > सरकारने आपल्या घोषणांची पुर्तता केली नाही

सरकारने आपल्या घोषणांची पुर्तता केली नाही

सरकारने आपल्या घोषणांची पुर्तता केली नाही
X

मागील २ दिवसापासून अधिवेशनाच कामकामज सुरुळीत चाललेलं नाहीय. आणि आज चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांच्या नेतुत्वाखाली विधानभवानाच्या पायऱ्यांजवळ शेतकऱ्यांसाठी भाजपाने २५ हजार हेक्टरी मदत मिळावी म्हणून आंदोलन केलं. उध्दव ठाकरे यांच्या नेतुत्वाखाली सरकारने ज्या घोषणा केल्यात त्यांची पुर्तता केली नाही. शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी मदत मिळाली नाही. त्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत असं मत रवी राणा(Ravi Rana) यांनी स्पष्ट केलं. पाहा व्हिडीओ...

Updated : 18 Dec 2019 7:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top