Home > News Update > शेतमजूर महिलेने मोदी सरकारला सुनावले

शेतमजूर महिलेने मोदी सरकारला सुनावले

शेतमजूर महिलेने मोदी सरकारला सुनावले
X

महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. ग्रामीण भागात शेतमजुरी करून अनेक महिला कुटुंब चालवत असतात. शेतात खुरपणी करून कुटुंब चालवणाऱ्या महिलेला मोदी सरकारच्या ध्येय धोरणाविषयी काय वाटते याबाबत संवाद साधला आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...

Updated : 25 March 2024 2:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top