Home > News Update > मुंबई-गोवा महामार्गाचं काम गणपतीपर्यंत पूर्ण करण्याच लक्ष - मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई-गोवा महामार्गाचं काम गणपतीपर्यंत पूर्ण करण्याच लक्ष - मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई-गोवा महामार्गाचं काम गणपतीपर्यंत पूर्ण करण्याच लक्ष - मंत्री रविंद्र चव्हाण
X

अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई- गोवा महामार्गांचे काम जोरदार सुरु आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सकाळी या महामार्गांची पाहणी केली. पनवेल पासून कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली असून, यावेळी त्यांनी बोलताना पहिल्या टप्प्याचे काम गणपतीपर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश असल्याचं मंत्री चव्हाण यांनी सांगीतले


Updated : 14 July 2023 1:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top