Home > News Update > दारुबंदी: आम्ही दारुचा मारच खायचा का?

दारुबंदी: आम्ही दारुचा मारच खायचा का?

दारुबंदी: आम्ही दारुचा मारच खायचा का?
X


महाराष्ट्र सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अनेक सामाजिक संघटनांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. चंद्रपूरमध्ये मोठ्या संघर्षानंतर दारुबंदी करण्यात आली होती. मात्र, सरकारने दारूबंदी यशस्वी न झाल्याचं कारण देत दारूबंदी वरील बंदी उठवली आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बातचीत केली पाहा काय म्हटलंय हेरंब कुलकर्णी यांनी

Updated : 2 Jun 2021 2:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top