Home > News Update > अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून वाझेंच्या अटकेची मागणी- भास्कर जाधव
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून वाझेंच्या अटकेची मागणी- भास्कर जाधव
टीम मॅक्स महाराष्ट्र | 9 March 2021 10:37 AM GMT
X
X
अन्वय नाईक यांचे आत्महत्या प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनीच दाबले होते. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सचिन वाझे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास दिला गेला, त्यामुळे या प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो या भीतीमुळेच देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. तसेच न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपासही का दाबला गेला असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला आहे. तसेच सचिन वाझे यांना पदावरुन हटवण्यासही त्यांनी विरोध केला आहे.
Updated : 9 March 2021 2:23 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire