महाविकास आघाडी सरकारमधील समन्वयावर शिवसेनेची प्रतिक्रिया
टीम मॅक्स महाराष्ट्र | 21 Jun 2021 6:48 AM GMT
X
X
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एका घट्ट नात्याने जोडलेली आहेत, प्रत्येक जण आपापल्या पक्षाचा विस्तार करतो, आम्ही सुद्धा करतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. कोणी कसं लढायचं याबाबत चर्चा योग्य वेळी करू, हे सरकार पाच वर्षे चालवायचं हा तिन्ही पक्षांचा निर्धार आहे. तीन पक्षांचा समन्वय हे एक आदर्श समन्वयाचा उदाहरण आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
Updated : 21 Jun 2021 6:59 AM GMT
Tags: sanjay raut news
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire